HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनकडून दत्तक घेऊन सुद्धा झाला नाही

अहमदनगर | राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही केला नाही. आमची कामं बंद पाडली. मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असताना एखादं शहर दत्तक कसं घेऊ शकतात?”, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काल अहमदनगरला मनसेच्या आढावा बैठकीत उपस्थित केला.

मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचा आलेख लगेच वाढल्याने आमच्या डोक्यात हवा गेली आणि त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. तसेच कांच्या विश्वासाला पात्र न ठरल्यानेच आमचा आलेख ढासळला. शेतकरी आणि ग्रामीण समस्यांकडं दुर्लक्ष झाल्याचंही नांदगावकर यांनी मान्य केलं. दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे २० एप्रिलपासून राज्यात दौरा काढणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार-चंद्रकांत पाटील

News Desk

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं!

News Desk

“मी पक्ष सोडला म्हणूनच थोरातांना प्रदेशाध्यक्षपद, नाहीतर त्यांचे कर्तृत्व काय ?”

News Desk