HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena | आज खऱ्या अर्थाने भारत पूर्ण स्वतंत्र झाला !

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या वेगवान घडामोडींनतर आज गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीरसंदर्भात निवेदन सादर केले आहे. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केली. त्याचसोबत जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्तावही अमित शाह यांनी यावेळी मांडला आहे. मोदी सरकारच्या एकूण ४ मोठ्या निर्णयांबाबत आज अमित शाह यांनी राज्यसभेत निवेदन दिले. या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात वादग्रस्त ठरलेले ते ‘३’ तरूण कोण?

News Desk

Sanjay Raut यांच्या ‘त्या’ आरोपांवर Walse Patil यांनी केली मोठी घोषणा |

News Desk

Ranjitsinh Mohite patil Vs Girish Mahajan | कृष्णा-भिमा स्थिरीकरण अशक्य, मोहिते-पाटीलांना धोका?

Arati More