HW News Marathi
देश / विदेश

कोमात गेलेल्या लोकांना इच्छामरणाचा हक्क बहाल

नवी दिल्ली | कोमात गेलेल्या किंवा मृत्यूशय्येवर असलेल्या लोकांना इच्छामरणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने शुक्रवारी हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. कोर्टाने या प्रकरणी आपला निकाल 12 अक्टूबर रोजी सुरक्षित ठेवत असल्याचे म्हटले होते.

शेवटच्या सुनावणीत केंद्राने इच्छामृत्यूच्या हक्काचा विरोध केला. तसेच याचा गैरवापर होईल अशी शक्यता वर्तवली होती. इच्छामृत्यूच्या पक्षात निकाल देणाऱ्या घटनापीठात चीफ जस्टिस दीपक मिश्रा, जस्टिस एके सिकरी, जस्टिस एएम खानविलकर, जस्टिस डीवाय चंद्रचूड आणि जस्टिस अशोक भूषण यांचा समावेश होता

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंगालच्या उपसागरात ‘गाजा’ चक्रीवादळ

News Desk

गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरण | वड्रा आणि हुड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Gauri Tilekar

देशभरात एनआरसी लागू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, गृहमंत्रालयाकडून लेखी उत्तर

swarit