HW News Marathi
मुंबई

बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रो वाहतुकीसाठी एकच तिकीट

मुंबईकरांसाठी खुशखबर…! बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रो या सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात येणार आहे. या प्रणालीचा पहिला टप्पाचे काम १ मार्चपासून सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे, मिरा भाईदर आणि नवी मुंबईमधील परिवहन सेवांसाठी एकच तिकीट असणार आहे. ही तिकीट प्रणाली अकाऊंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठेही रिजार्च करता येणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, सार्वजनिक वाहतुकीला चालणार मिळणार आहे. या प्रणालीच्या कार्यचलनासाठी विषेश वहन कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल आणि रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो आणि इतर सार्वजिनक वाहतूक सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर वाहनतळ, टॅक्सी आणि रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे प्रवाशांना वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्यामुळे या निर्णयाचे मुंबईकरांनी स्वागत केले आहे.

केजरीवाल सरकारने पहिल्यांदा मेट्रो आणि बस एकाच कार्ड जारी केले आहे. मेट्रो आणि बसचा प्रवास एकाच कार्डने करता येणार आहे. या कार्डाचा वापर विविध मार्गावर चालणाऱ्या २०० डीटीसी बस आणि ५० क्लस्टर बसशिवाय मेट्रोमध्येही चालते. दिल्ली हे देशातील पहिले शहर आहे की, ज्यात कॉमन मॉबिलिटी कार्डचा वापर होईल. येत्या १ एप्रिलपासून या कार्डचा वापर करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईच्या पावसाने घेतला पाच जणांचा बळी

News Desk

रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज विशेष ‘मेगाब्लॉक’

swarit

मुंबई विमानतळावर सहा तासाचा मेगाब्लॉक

swarit
मुंबई

आरक्षणाचा विषय म्हणजे अशी आग, की त्यामुळे हात जळतील | रामदेव बाबा

News Desk

मुंबई | आरक्षणाचा विषय म्हणजे अशी आग आहे, की त्यामुळे हात जळतील’ या संदर्भात माझे काही विचार आहेत. पण, ‘जर मी बोललो तर वादळ उटेल’ असे वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. ‘शो मराठी मनाचा’ या कार्यक्रमात राज ठाकरेंनी शरद पवार यांची मुलाखत घेतली.

‘या मुलाखतीत आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, मग तो कोणत्याही जातीचा का असो,’ असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. खासदार रावसाहेब दानवे यांनी २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे. या शिबिरानिमित्ताने रामदेव बाबा जालनात शहरात आगमन झाले. तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होता.

Related posts

योजनांच्या लाभासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी बँक खाते आधारशी जोडावे

News Desk

भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

… आता उद्धव ठाकरेंची संपत्ती जाहीर करणार का? – भाजप

News Desk