HW News Marathi
व्हिडीओ

Delhi, Agra | यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

लखनऊहुन दिल्लीला जाणाऱ्या एका बसला आग्र्याजवळ यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपधात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण आहे की या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झालाय. ज्यामध्ये २५ वर्षाची एक युवती एक लहान मुलगा आणि २७ पुरुषांचा समावेश आहे. अवध डेपोमधील जनरथ बस ४० प्रवाश्यांना घेउन दिल्लीला जात होती आज पहाटे साडे चार वाजताच्या दरम्यान या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आग्र्याजवळच्या ५० फुट खोल असलेल्या झरना नाल्यात कोसळली या दुर्घटनेत २९ लोकांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहे. #Delhi #Agra #Lucknow #YogiAdityanath #NarendraModi #UP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नितीन गडकरी जे काही करतात ते ‘वरून’च करतात” – Raj Thackeray

News Desk

आदित्य ठाकरेंवर सडकून टिका मग माफी! नितेश राणे विरूद्ध आदित्य ठाकरे..काय घडलं?

News Desk

Ajit Pawar यांनी जाहीर सभेत थेट Narendra Modi यांच्याकडे केली राज्यपालांची तक्रार; म्हणाले,..”

News Desk