HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीसाठी वंचित शेतक-यांनो अर्ज करा – सुभाष देशमुख

शेतक-यांना परत एकदा कर्जमाफीचा अर्ज करता येणार आहे. काही कारणास्तव ज्या शेतक-यांनी कर्जमाफीचा अर्ज भरलेले नाहीत अश्या शेतक-यांनी सहाय्यक निबंधकांकडे कर्जमाफीचा अर्च भरून द्यावा असं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या एक शेतकरी वंचित राहुनये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे सुभाष देशमुख यांनी सोलापूरात बोलताना शेतक-यांना आवाहन केलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भिडे गुरूजी आहेत कुठे ?

News Desk

आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा दाखवून दिले आता बिलोलीतही दिसेल- अतुल भातखळकर

News Desk

‘माथाडी कामगारांना अजून 20 हजार लस देणार’, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन!

News Desk
महाराष्ट्र

विवाहितेने स्वत:ला जाळून घेऊन केली आत्महत्या

News Desk

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निळख येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मनीषा राजेंद्र प्रजापती (25) असे विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

 

Related posts

निलोफर मलिक यांची देवेंद्र फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस!

News Desk

ऑनलाईन शिक्षण असूनही पालकांवर फीसाठी दबाव आणणाऱ्या संस्थांवर कारवाई होणार – वर्षा गायकवाड

News Desk

‘…चक्क पुण्याचे शिल्पकार, यापेक्षा मोठा जोक असूच शकत नाही”, मिटकरींनी डिवचले

News Desk