HW News Marathi
देश / विदेश

मोदी नोकरशाहीला बाजूला सारून निर्णय घेत आहेत | रघुराम राजन

पंतप्रधान मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरून विकसनशील आणि लोकशाहीवादी भारताचं चित्र मांडले आहे. मात्र ते चित्र वस्तूस्थितीला धरून नाही, नोकर शाहीला बाजूला सारून ते सर्व निर्णय घेत आहेत असे आरोप रिजर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे. यामुळे नोकरशाहीमध्ये भीती वातावरण आहे. आसेही आरोप त्यांनी करत मोदी सरकारचा कामरभार खरोखरच लोकशाहीला अनुरूप आहे का ? असा सवाल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात मुंबई पुणे महत्त्वाचं, मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे?

News Desk

वर्षा अखेरीस पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी स्वस्त

News Desk

इस्रोची अंतराळ भरारी ! भारतासह ८ देशांच्या ३० उपग्रहांचे महाउड्डाण

News Desk