HW News Marathi
मनोरंजन

भारतीय संघाचा दारुन पराभव २-०ने मालिका गमावली

सेंच्युरियन – दक्षिण आफ्रिके विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुन पराभव झाला. दुसऱ्या सामन्यातही आफ्रिकेने १३५ धावांनी भारतावर विजयी मिळवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-०ने आघाडी घेतली आहे. आफ्रिकेने भारतासमोर २८७ धावांचे आव्हान दिले होते. पण, भारतीय संघाचा दुसरा डाव १५१ धावातच आटोपला.

दक्षिण आफ्रिकेकडून एन्गिडीने चांगली गोलंदाजी करुन सहा विकेट घेण्यात यशस्वी झाला. रबाडाने तीन गडी बाद करुन त्याला चांगली साथ दिली. कालच्या ३ बाद वरुन पुढे आज डाव पुढे सुरु झाल्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि पार्थिव पटेल १९ धावांवर रबाडाने मॉर्केलकरवी झेलबाद केले. भारतीय संघाला ६५ धावाच तंबूत परतला पाठवून आफ्रिकेने सामन्यावर पकड घट्ट केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश !

News Desk

जय मल्हार फेम देवदत्तनेही मांडली रस्त्याची व्यथा

News Desk

आगमन बाप्पाचे | २१ विविध प्रकारच्या मोदकांचा प्रसाद

News Desk