HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. उरीमधील दुलंज परिसरात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याना जवानांनी यमसदनी पाठविले.‘जैश-ए- मोहम्मदच्या’ या दहशतवादी घुसल्याची माहिती मिळली. त्यानंतर ही धाडसी कारवाई करण्यात आली.

भारतीय लष्कर आणि जम्मू पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. या दहशतवादी संघटनेकडून वारंवार उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. पाकच्या या हल्ल्याचे भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देखील दिले.

काही दिवसांवर २६ जानेवारी आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी यांची जन्मठेप कायम

News Desk

बाबराच्या मशिदीसाठी जे लोक शतकांपासून मातम करीत आहेत ते हरामखोर !

News Desk

पुलवामा हल्ला केवळ मतांसाठी घडवून आणला होता !

News Desk
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या १५८ बसचालकांना घरी पाठविले

swarit

पुणे – महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलच्या एकूण १५८ बसचालकांना बडतर्फ करून घरी पाठविले आहे. सतत कामावर गैरहजर राहणाऱ्या बसचालकांवर कारवाई करुन वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले. हे बसचालक सलग १५० दिवस कामावर आले नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाई होण्याआधी या सर्वांना नोटीस पाठविण्यात आले होते. तरी देखील हे कामगार कामावर आले नाही.

तुकाराम मुंढे हे २०१६ रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामा विरोधात धडक कारवाई केल्यामुळे मुंढे चर्चेत आले होते. मुंढे हे कडक शिस्त ,गतिमान प्रशानस आणि पारदर्शी कामसाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये सोलापूरच्या जालन्यातही ते जिल्ह्यधिकारी म्हणून काम केले होते. मुंढे हे २००५च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Related posts

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात उत्साह

News Desk

गृह विभागाकधून सौरभ त्रिपाठींच्या निलंबनाचे आदेश

Aprna

‘मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?’, शेलारांनी व्यक्त केली भीती

News Desk