HW News Marathi
महाराष्ट्र

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

सांगली भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दगडफेक नंतर आज सांगलीत बहुजन संघटनाच्या वतीने मोर्चा काढण्यात आले. विश्रामभागपासून ते जिल्हाअधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चेत कोणतेही अनुचित घडू नये म्हणून काल सांगली पोलिसांनी संचलन करून शांततेच आवाहन केलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राष्ट्रवादीच काम सर्वात वेगानं, मोदी सरकारचा कारभार चुकीचाच’- जयंत पाटील

News Desk

जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी बीड जिल्ह्यात केली अतिवृष्टीची पाहणी!

News Desk

एकीकडे घरे लपवण्याचा आरोप तर दुसरीकडे बायका लपवण्याचा आरोप, भाजपचा टोला

News Desk