HW News Marathi
महाराष्ट्र

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

सांगली भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दगडफेक नंतर आज सांगलीत बहुजन संघटनाच्या वतीने मोर्चा काढण्यात आले. विश्रामभागपासून ते जिल्हाअधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चेत कोणतेही अनुचित घडू नये म्हणून काल सांगली पोलिसांनी संचलन करून शांततेच आवाहन केलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान संवेदनशील, पण मी विरोधी पक्षनेत्यासारखं वैफल्यग्रस्त नाही, मुख्यमंत्र्याचा फडणवीसांवर पलटवार

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

News Desk

“मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे म्हणून आता कोर्टात याचिका करायची की आंदोलन”, संदीप देशपांडेंचा टोला

News Desk