HW News Marathi
मुंबई

मरोळ नाका परिसरातील इमारतील आग, दोन बालकांसह चार ठार

मरोळ नाका परिसरातील एका इमारतीला आग लागून दोन बालकांसह चार जण ठार झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. मध्यरात्री दीडच्या सुमारास मामून इमारतीला आग लागली.

त्यानंतर अडीचच्या सुमारास अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आगीत अडकलेल्या नागिरकांनी बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. तिसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याने नागिरकांनी वाचवताना दोन बालकांसह चौघांचा बळी गेला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“जे गेले त्यांच्याबद्दल… “; कीर्तिकारांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर पेडणेकरांची प्रतिक्रिया

Darrell Miranda

ईद मिलाद-उन-नबी या दिवशी राणीबाग नागरिकांकरीता खुली राहणार 

News Desk

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट कामगार संपावर

News Desk
महाराष्ट्र

दोन्ही समाजाने शांतता राखावीः शरद पवार यांचे निवदेन

News Desk

नवी दिल्लीः भीमा-कोरेगाव घटनेबाबत राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. परंतु ते झाले नाही. वढू येथील दलित समाजाच्या व्यक्तिच्या समाजाची तोडफोड केल्यानंतर तणाव झाला. त्यात लाखोंचे नुकसान झाले. राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली असती तर संघर्ष टळला असता. भीडे, एकबोटे सारख्या समाजकंटकांनी वादाला खतपाणी घातले. त्यांच्या नावाचा मी उल्लेख करणार नाही, कारण राज्य सरकारने त्यांना दोषी ठरवले आहे. दरम्यान सर्वांना शांतता राखावी, असे आवाहन पवार यांनी केले.

———————————————————————————-

भीमा-कोरेगाव प्रकरणी संसदेत गाजले, महाराष्ट्रातील लोकप्रतिनीधी संतप्त

नवी दिल्लीः भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे आज राज्यसभेतही तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीन हिंसाचारात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी केली गेली. काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांना भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंवर कारवाईची मागणी केली. शिवसेना खासदार संजय राऊत,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, संभाजी राजे, भाजप खासदार अमर साबळे यांनीही या प्रश्नावर राज्यसभेत निषेध केला. तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली.

Related posts

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली तर चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका!

News Desk

“आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावा”, राज्यसरकारला केंद्राकडून पत्र

News Desk

“राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार ? हाच यक्ष प्रश्न”, महापौरांचा टोला

News Desk