HW News Marathi
महाराष्ट्र

संपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान

मुंबईः भीमा-कोरेगाव येथील हिंसेनंतर बुधवारी उसळलेल्या दंगलीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सणसवाड़ी, वढू येथे पहिल्या दिवशी उसळलेल्या दंगलीमध्ये दोनशे ते अडीचशे वाहनांचे नुकसान झाले.

त्यात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दलित संघटनांनी पुन्हा आंदोलन करून महाराष्ट्र बंद ठेवला. यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला. कोल्हापुरात शकडो दुचाक्यांची तोडफोड करण्यात आली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

Aprna

पंतप्रधानांच्या शुभ्र दाढीच्या तेजाने देशातील संकटांचा अंधार दूर होईल – सामना

News Desk

भाजपच्या नवनिर्वाचित निवडणूक प्रभारींची उद्या बैठक, पंकजा मुंडे, विनोद तावडे होणार सहभागी

News Desk