HW News Marathi
क्राइम

कोल्हापूर कार व्यापाऱ्यावर गोळीबार

कोल्हापूर आलिशान कार विक्री व्यापारी संदेश जाधव आणि मॅकेनिक मेहबूब मुल्ला याच्यावर गोळीबार

संदेश जाधव यांच्या काळ्या रंगाचा मर्सिडीज बेंज वर लोखंडी रॉड, तलवार आणि दगडफेक करून हल्ला

हल्ल्यात दोघे बचावले ; जाधव यांचा आलिशान वाहन खरेदी- विक्रीचा धंदा

तक्रारदार तासभारपासून राजरामपुरी पोलीस ठाण्यात उपस्थित होता, त्यावेळी संदेश जाधव यांनी ही माहीती दिली.याप्रकरणी अद्यापतक्रार दाखल नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माथेफिरु प्रवाशाने वाहन चालकास खंजीराने भोसकले

News Desk

नाशिक पेट्रोलपंपावरील महिलेकडील चार लाखांची लूट

News Desk

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

News Desk
मुंबई

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk

भाजपच्या आश्वासनाचा फुगा जनताच फोडेल

मुंबई छत्रपतीं का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ असे निवडणुक काळात ब्रीदवाक्य घेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची एकही वीट रचली नाही याचाच अर्थ हे सरकार भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात यशस्वी झाले आहे. परंतु हा भूलथापांचा फुगा येत्या काळात जनताच फोडेल असा माझा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रामध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले आणि इंदू मीलमध्ये जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही केले. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी या दोन महापुरुषांच्या स्मारकांचा मुद्दा भाजपाने घेतला आणि सत्तेतही आले. परंतु या सरकारने सत्तेत येताना महापुरुषांच्या स्मारकांना जेवढया पध्दतीने महत्व दिले तेवढे महत्व सत्तेत आल्यावर दिलेले नाही. एकीकडे महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकाची वीटही रचायची नाही हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान सरकारने केला आहे. निवडणूक काळामध्ये दिलेली आश्वासने या फक्त भूलथापाच होत्या हे आता जनतेच्या लक्षात आले आहे असा आरोपही मलिक यांनी केलाय.

Related posts

 पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

swarit

महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी धारावी भाजप अध्यक्षावर गुन्हा दाखल

Gauri Tilekar

धारावीतील निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळून १ मृत्यू, ३ जण जखमी

News Desk