HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्डचा घोळ

राज्य सरकारने कर्ज माफी जाहिर केल्यानंतर आधार कार्डचा घोळ समोर आला आहे. 183 शेतक-याचे आधार कार्डवर एकच नंबर आहे तर काही लोकांच्या आधार कार्डवर सहाच नंबर असल्याचे समोर आले आहे. आधार कार्डवर चुकीची माहिती भरल्याने शेतक-यांना कर्ज माफी कशी मिळणार असा सवाल केंद्र सरकारने राज्या सरकाला विचारणा केली आहे.

याबाबत राज्याच्या आयटी विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे पण त्यावर केंद्र सरकार समाधान झाले नाही. या घोळामुळे डिजीटल इंडियाच्या संकल्पनेला धक्का बसलाय.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीच्या एलजीबीटी सेलची प्रदेश कार्यकारणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर…

News Desk

आठवीत शिकणाऱ्या कबड्डीपटू मुलीची मैदानातच कोयत्याने वार करुन हत्या

News Desk

‘दुसरा गाल पुढे केल्यानं भिक मिळते स्वातंत्र्य नाही’; कंगनाच पुन्हा वादग्रस्त विधान!

News Desk