HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरात पाणीच पाणी

बर्कतभाई

कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाचा जोर अजूनही सुरूच आहे. मुसळधार पावसाने पानक्षेत्र धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काल राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पंचगंगेचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडले असून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आणि आदित्यंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या व्यक्तिला निलेश राणेंचा पाठिंबा !

News Desk

सावधान! स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंगच

News Desk

पटोले वाद आता राहुल गांधींच्या दरबारात?, थोरात, राऊत दिल्लीत दाखल

News Desk