HW News Marathi
मुंबई

भेंडीबाजार दुर्घटना : मृतांचा आकडा 34

मुंबईः मंगळवारी मुंबईत झालेल्या प्रलंयकारी पावसामुळे जीर्ण इमारती धोक्यात आल्या असून गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास भेंडी बाजार परिसरातील सव्वाशे वर्षे जुनी इमारत भूईसपाट झाली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या अथक प्रयत्नांनंतर 34 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये 20 दिवसांच्या बाळासह तीन वर्षांच्या दोन मुली आणि सहा वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. तर 15 जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरकारी योजना ,जनतेच्या योजना झाल्याविना यशस्वी होत नाहीत- मुख्यमंत्री

News Desk

नववधूप्रमाणे श्रीदेवींचे पार्थिव सजवले

Adil

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Aprna
मुंबई

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा

swarit

अमरावती – अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार युवा संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अचलपूर सत्र न्यायालयाने एक वर्षे कारावास आणि ६०० रुपये दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरीला आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.

‘पोलिसांनी योग्य पद्धतीने वाहतूक नियंत्रित न केल्यामुळे त्या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून विचारले असता. या पोलिसांनी उद्धटपणे उत्तर दिले असून त्यानंतर आमच्यात फक्त शाब्दिक वादावादी झाला पण, मारहाणीचा आरोप बच्चू कडू यांनी फेटाळला आहे.’

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले आहेत. प्रहार युवा संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आणि विविध सामाजिक विषयांवर आंदोलन करत असतात.

Related posts

मनसे नेते संदीप देशपांडेंवर अज्ञात इसमांकडून हल्ला; हाताला फ्रॅक्चर तर पायाला दुखापत

Aprna

उल्हासनगरमध्ये ‘स्पेशल 26’ चं रॅकेट उध्वस्त

News Desk

शनिवार ठरला अपघातवार एक दिवस.. 7 अपघात.. 30 ठार..

Adil