HW News Marathi
महाराष्ट्र

गैरव्यवहाराच्या आरोपमुळे सुभाष देसाई मंत्रिपद सोडणार

मुंबई- कोट्यवधींच्या गैरव्यवहारांचा आरोप झाल्यानंतर मंत्री सुभाष देसाई सक्रिय राजकारणातून पायउतार होण्याचे संकेत मिळत आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता व देसाई यांची लोकायुक्तामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शिवसेनेने देसाई यांना पक्षजबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देसाई यांनी पद सोडल्यासक भाजपच्या मेहतांवरही राजीनाम्यासाठी दबाव येण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या नागरिकांच्या तक्रारी

News Desk

नवी मुंबईत होणार राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद, नारायण राणे, आठवले, दरेकर लावणार हजेरी

News Desk

कोल्हापूरतून २ लाख तर सांगलीतून ४ लाख नागरिकांचे स्थलांतर

News Desk