HW News Marathi
व्हिडीओ

Gandhi यांनी देशाला फसवलं असं एखादा वेडा माणूस बोलू शकतो! – Jitendra Awhad

“गांधीजींनी श्वास सोडताना हे राम म्हटलंच नव्हतं असं गोडसेजींनी कोर्टात ट्रायल झाली तेव्हा स्पष्ट केलं होतं”, असं विधान अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. तसेच, गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची मोठी फसवणूक केल्याचं देखील सदावर्ते म्हणाले होते. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुणरत्न सदावर्ते यांना सुनावलं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख वेडा माणूस असा करत आव्हाडांनी टीका केली आहे.

#SharadPawar #JitendraAwhad #GunratnaSadavarte #NathuramGhodse #MahatmaGandhi #RahulGandhi #Ayodhya #NCP #Congress #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ त्रिसूत्रीचा महाविकासआघाडीला झटका बसणार ?

News Desk

…तर कदाचित ही वेळ आली नसती!; Gulabrao Patil यांचा Aditya Thackeray यांना टोला

News Desk

Jayant Patil on Ravi Rana | रवी राणांना भाजपची एजन्सी मिळाली वाटतं..

swarit