HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपतींच्या भाषणातून गांधी, नेहरू बाद

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वंय सेवी संघाच्या विचारसरणीवर देशाचा कारभार कसा सुरू आहे, याचा प्रत्यय आपणास देशभरात सुरू असलेल्या विवध घटनांवरून येतच आहे. परंतु याच भर टाकली आहे, ती चक्क राष्ट्रपती यांनी. त्यांनी आपल्या भाषणात संघ परिवाला खूष करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा उल्लेख केला. यावरून विरोधकांचे पित्त खवळले आहे. राष्ट्रपतींनी देशाचा अवमान केल्याची टीका कॉँग्रेसने केली आहे. राष्ट्रपीता महात्मा गांधी, पंडीत जवाहर नेहरू यांचा साधी उल्लेखही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला नसल्याचे कॉँग्रेसने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून…घ्या ‘ए-सॅट’ म्हणजे काय आहे ?

News Desk

बॉलिवूड ड्रग कनेक्शनमधून भाजप अँगल गायब कसा?सचिन सावंत यांचा सवाल..

News Desk

पतंप्रधान नरेंद्र मोदींची देहरादूनमध्ये योगासने

swarit