HW News Marathi
देश / विदेश

आयपीएलमध्ये खेळण्यासाठीच कोहलीने विश्रांती घेतली, ब्रॅड हॉजचा आरोप

मेलबॉर्न- धर्मशाला येथे चालू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातून खेळण्यापासून भारताचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली आहे. तिस-या कसोटीत खांदयाला झालेल्या दुखपतीमुळे हया सामन्यात खेळत नाही आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉज याने “खांदयाच्या दुखापतीमुळे नव्हे तर IPLच्या तयारीसाठी कोहलीने चौथ्या सामन्यातून विश्रांती घेतली” असा सनसनाटी आरोप केला. विराट कोहलीची यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सोशल मिडियातून ह्याविरोधात टिकेची झोड उठली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदरत्न पुरस्कार ४ वेळा प्राप्त करणारे काँग्रेसचे खासदार राजीव सातव!

News Desk

मुंबईतील ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र’ गुजरातला हलवणार

News Desk

इटलीत बसून चर्चेत राहण्यासाठी ‘त्या’ कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत !

News Desk