HW News Marathi
मुंबई

आंबेडकरी चळवळीचा आणि पुरोगामी विचारांचा सच्चा पाईक हरपला: खा. अशोक चव्हाण

मुंबई प्रा डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची घटना निषेधार्ह असून त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा सच्चा पाईक आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता हरपला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

प्रा. किरवले यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील विविध चळवळींमध्ये सक्रीय असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व निघून गेले आहे. त्यांनी आयुष्यभर विचारांची बांधिलकी जपली. साहित्य व इतर माध्यमातून त्यांनी समतेची, न्यायाची व हक्कांची लढाई लढली. त्यांची उणीव नक्कीच जाणवत राहील,असे काँग्रेस प्रदेशध्याक्षांनी प्रा. कृष्णा किरवले यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

swarit

दाऊदच्या टोळीतील गँगस्टर ‘महाडिक’ अखेर पोलिसांच्या ताब्यात

News Desk

आता छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

News Desk