HW News Marathi
व्हिडीओ

लोकसभा निवडणुकीपूर्वी होऊ शकते दंगल !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईमध्ये एक जाहीर सभा घेतली होती. या सभेला उपस्थित असललेल्या लोकांना संबोधित करताना राज म्हणाले, राज्यात राम मंदिरच्या मुद्द्यावरुन दंगल घडविण्याचा कट रचला जात आहे. ते म्हणाले “मला दिल्लीतील एका माणसाला फोन आला होता, त्याने मला ही माहिती दिली.” राज ठाकरे यांनी सांगितले की राम मंदिर मुद्दा उपस्थित करुन लोकांच्या भावनांशी सरकार खेळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

News Desk

आमचं गाव हरवलयं

News Desk

Exclusive Arvind Bhosale| अरविंद भोसलेंनी का घेतली नारायण राणेंना हरविण्याची शपथ ?

swarit