HW News Marathi
व्हिडीओ

राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील ? सेनेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

2014 पासून पोलिसांवर हल्ले वाढले हा गृहखात्याचा पराभव आहे. पोलीस मार खात आहेत. हे चित्र असेच राहिले तर राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. गृहखाते हे राज्याचे मुख्यमंत्री सांभाळतात तेव्हा हा त्यांचाही पराभव असल्याची टिका आज शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून आज करण्यात आली आहे. काही प्रश्नही आज सामनामधून उपस्थित करण्यात आले आहे. काय आहे हे प्रश्न पाहूया.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं; Sudhir Mungantiwar यांचा सल्ला

News Desk

Narayan Rane यांची प्रतिक्रिया-“शिवसैनिकांना मी भीक घालत नाही”

News Desk

चिंचवड जागेसाठी शिवसेना इच्छुक! – संजय राऊत

News Desk