HW News Marathi
राजकारण

पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील !

पंढरपूर । “भिडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा आधिकार मुख्यमंत्र्याना नाही. आता त्यांना काय नाटकं करायची आहेत ती करू द्या. पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील”, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर सोमवारी (१२ नोव्हेंबर) पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. याचवेळी त्यांनी मिरज दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना आरोपमुक्त केल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधताना आंबेडकर म्हणाले की,”पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार आहे तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू”.

अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

‘सत्तेत असेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिजे ती नाटकं करुन घ्यावी. पुढील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यानंतर ते मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत, याची शाश्वती मी देतो’,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंद शिंदे, आदर्श शिंदे शिवसेनेतून नव्हे तर “या” पक्षातून निवडणूक लढविणार

News Desk

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण | साध्वी प्रज्ञा आज सुनावणीला हजर राहणार

News Desk

राहुल गांधींनी घेतली दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांची भेट

News Desk