HW News Marathi
देश / विदेश

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्याचे कार्यालय उध्वस्त

श्रीनगर | भारतीय सैन्याने एलओसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) जवळ असलेले पाकिस्तानी सैन्याचे प्रशासकीय कार्यालय उध्वस्त केले आहे. एलओसीवर पाकिस्तानकडून २३ ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला होता. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तान सैन्य प्रशासनाचे मुख्यालय उद्ध्वस्त केले आहे. यात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.

आज (सोमवार) भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईचे सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्ताच्या सैन्याने पुंछ आणि झल्लाह सेक्टरच्या काही भागात गोळीबार केला होता. यामुळे भारताकडून प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नासाचेही गुरूला अभिवादन

News Desk

सरकार स्थिर, आता अनेक जण आमच्याकडे येणार हे स्वाभाविकच !

News Desk

पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण

News Desk
व्हिडीओ

मुंबईत MPSC च्या विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलन

swarit

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2017 मध्ये RTO च्या ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची’ भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात जवळपास 70 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये 832 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु उच्च न्यायालयात प्रकरण गेल्याने न्यायालयाने या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली.

Related posts

गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन मरायचं का?, Raigad मधील ‘या’ गावात भीषण पाणीटंचाई

News Desk

खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा की फटका ? भाजप-शिवसेना-काँग्रेसचं काय?

News Desk

आधी महिलांसाठी ५०% आरक्षण आणा; किशोरी पेडणेकरांचा मोदींना टोला

News Desk