HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळे चाप | अशोक चव्हाण

मुंबई | आधारकार्ड आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या पदोन्नती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिले. याच विषयाला अनुसरून काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत करत ‘या निर्णयामुळे मोदी सरकारच्या हिरड्यांना चाप बसला’ असे सांगत मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले , यूपीए सरकारचा आधार कार्ड वापराचा इरादा चांगला होता पण नंतर भाजपने व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणायचा प्रयत्न केला. आधार कार्ड सक्ती केली जात होती ती चुकीची होती. आता कोर्टाच्या आदेशाने तरी सर्वसामान्यांच्या अधिकारावर गदा येणार नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत ! मोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळं चाप बसला !

तसेच पदोन्नतीतील आरक्षणावर अशोक चव्हाण म्हणतात कि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारांना पदोन्नतील आरक्षणाबाबत निर्णय घेता येईल. तसेच विकेंद्रीकरण झाल्यामुळं इतर घटकांना न्याय देताना अडचण येणार नाही . कोर्टाच्या निर्णयाने एसएसटीला बढतीत आरक्षण देताना सरकारला अधिकार राहिल ही चांगली गोष्ट आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“राम मध्यस्थांच्या तावडीत”, सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयावर शिवसेनेने व्यक्त केली नाराजी

News Desk

ऋतुजा लटकेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! उमेदवारीचा मार्ग मोकळा

Aprna

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात ‘या’ दिगज्जांनी बजावला मतदानाचा हक्क

Gauri Tilekar
मुंबई

राज्यसभेसाठी भाजपचे तीन उमेदवार निश्चित

News Desk

मुंबई | राज्यसभेसाठी भाजपने १८ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यापैकी महाराष्ट्रातून तिघांनी पसंदी देण्यात आली आहे. त्यामध्ये ज्येष्ठे नेते नारायण राणे, प्रकाश जावडेकर, तसचे केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, कॉँग्रेसच्यावतीन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे. ते दुपारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. केतकर यांच्या रुपाने राज्यसभेवर एक अभ्यासू पत्रकार जाणार असल्याने अनेकांनी कॉँग्रेसच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

Related posts

धक्कादायक…मानखुर्दमध्ये ४ वर्षाच्या मुलीला मारहाण

News Desk

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk

अमित शहा रतन टाटांच्या भेटीला

News Desk