HW News Marathi
मुंबई

BREAKING NEWS | मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा विस्कळीत

मुंबई | मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा विस्कळीत.

खर्डी रेल्वे स्थानकाजवळ भुसावळ-पुणे एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड.

कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेसेवा ठप्प.

ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेसेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप.

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली आहे. खर्डी रेल्वे स्थानकाजवळ भुसावळ-पुणे एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाल्यामुळे सकाळी चाकरमान्यांना मनस्थापाचा सामना करावा लागत आहे. सकाळी हा बिघाड झाल्यामुळे कार्यालयात जाणा-या अनेक नागरीकांचा खोळंबा झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk

ठाण्यात पालिका पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला-तीन जण जखमी-दोघांना घेतले ताब्यात

News Desk

आज मध्यरात्रीपासून आंतरराज्यीय विमान सेवा बंद

swarit
महाराष्ट्र

नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा

News Desk

मुंबई: ज्येष्ठे नेते नारायण राणे यांनी रविवारी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल. देऊ शब्द तो पुरा करू असे पक्षाचे ब्रिदवाक्य असेल. लवकरच या पक्षाची नोंदणी केली जाणार असून माझे लक्ष्य सत्ताधारी नसून विरोधक असल्याचे सांगत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष सहकार्य करण्याचे संकेत दिले. दरम्यान, राणे यांनी या वेळी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. उद्धव यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. सत्तेत राहायचे आणि टीकाही करायची, अशी दुहेरी भूमिका घेणे योग्य नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दरक

मी सत्तेत असलो तर सत्ताधाºयासारखी भूमिका घेईन आणि विरोधात असलो तरी विरोधकाची भूमिका घेईन असे त्यांनी सांगितले. पदासाठी मी काम करतो असे काही नाही. काँग्रेसनेच मला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, अशी आठवण राणेंनी करून दिली. माझी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अजूनही कायम आहे, असेही त्यांनी नमूद केले. माझी आक्रमकता जन्मजात असून ती कधीच जाणार नाही. पदासाठी मी तडजोड करणार नाही असे त्यांनी सांगितले.

Related posts

‘माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’- बच्चू कडू

News Desk

‘वर्षा’वर आज तासभर खलबतं ! उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

News Desk

भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांच्या चौकशीच्या ठरावावरुन संजय राऊत संतापले, म्हणाले…

News Desk