HW News Marathi
मुंबई

वसईच्या चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले

मुंबई |वसईच्या चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. 35 जण झाडांच्या मदतीने सुखरुप असल्याची माहिती असून पाच जणांचा शोध सुरु आहे. वसई विरार अग्निशमन दलाचे जवान, वालीव पोलीस तसेच तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदम विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

swarit

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूहल्ला

News Desk

अश्विनी बिंद्रे प्रकरणात जलद गतीने तपास करण्यात येईल गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

News Desk