HW News Marathi
व्हिडीओ

राज्यात प्रतिशोधाच्या भूमिकेत MVA तर देशात भ्रष्टाचार उखाडन्यासाठी केंद्र सरकार!

आव्हाडांच्या या विधानानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आव्हाडांच्या विधानावरून थेट आदित्य ठाकरेंना जाब विचारला आहे. “स्वत: मंत्री पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राबद्दल असं गंभीर वक्तव्य करत असेल आणि जगभरात आणि देशभरात महाराष्ट्र हे बिकट परिस्थितीत चाललेलं राज्य आहे असा प्रचार करत आहेत, तर हा महाराष्ट्र द्रोह नाही तर काय आहे? यावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

#AshishShelar #JitendraAwhad #DevendraFadnavis #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #BJP #NCP #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे कुटुंबावर टीका; Uddhav Thackeray यांच्या पत्रकार परिषदेनंतर Uday Samant यांची प्रतिक्रिया

News Desk

आम्ही सत्तेच्या बाजूने आहोत, सत्य आमच्या बाजूने राहील – Aditya Thackeray

News Desk

NCP-Jitendra Avhad | शरद पवारांनी इतिहास सांगितला, टिका नाही!

News Desk