HW News Marathi
व्हिडीओ

‘जल’ दिन विशेष : कोट्यावधी खर्चून योजना बंदच!; सामान्यांची पाण्याची वणवण का?

जल हेच जीवन आहे जीवन म्हणजेच पाणी प्रत्येकाला पाणी मिळावे यासाठी शासन दरबारी अनेक योजना राबवल्या जातात ग्रामीण पाणीपुरवठा योजना. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण . तसेच अनेक नळ योजना सुद्धा या ठिकाणी राबवल्या जातात प्रत्येक घरात पाणीपुरवठा व प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावा हाच शासनाचा याठिकाणी माणस असतो त्यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च केले जातात मात्र शासन दरबारी योजना राबविल्या जातात त्या खरच नागरिकांच्या उपयोगी येतात का खरंच कोट्यवधी रुपये खर्च होऊन त्या योजनेचा नागरिकांना फायदा होतो का कोट्यावधी रुपये खर्च करून बंद पडलेल्या योजना खरंच नागरिकांच्या फायद्याचे आहे का पाहूया या खास रिपोर्ट

#WaterDay #Buldhana #InternationalWaterDay #WaterCrisis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena Thane महापौर Naresh Mhaske यांनी Narayan Rane यांच्या नावाच्या घोषणा दिल्या?

News Desk

Prakash Aambedkar | आम्हांला निवडणुकीसाठी यात्रा काढण्याची गरज नाही..!

swarit

मुख्यमंत्र्यांनी Mitkari यांची आमदारकी रद्द करावी; Brahman समाजाची मागणी

News Desk