HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा?; Pankajaयांचं गृहमंत्र्यांना पत्र, Dhananjay Munde दखल घेणार?

गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हयातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्याला कारणही तसेच आहे. अश्या आशयाचे पत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी

गृहमंत्री, पोलिस महानिरीक्षकांना दिले. यामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यात कश्या पद्धतीने गुन्हेगारांनी हैदोस मांडला असल्याचे म्हटले आहे बीड जिल्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना मोठया प्रमाणात वाढल्या असल्याचेही त्या म्हणाल्या. तर चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. नेमकं काय आहे प्रकरण? पंकजा मुंडेंवर हे पत्र लिहिण्याची वेळ का आली? जाणून घेऊया

#PankajaMunde #DhananjayMunde #BeedPolitics #Beed #MaharashtraPolitics #UddhavThackeray #DilipWalsePatil #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Girish Mahajan BJP | येत्या ९ तारखेपर्यंत आमची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका !

Gauri Tilekar

Raigad: हरिहरेश्वरमध्ये आढळली संशयित बोट; मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे चौकशीचे आदेश

Chetan Kirdat

Raju Shetti यांनी Thackeray सरकारची तुलना केली चक्क Fadnavis सरकारसोबत!

News Desk