HW News Marathi
व्हिडीओ

..तर राऊतांनी मला माझ्याच जोड्यांनी मारावं!; Kirit Somaiya यांचं आव्हान,वाद संपेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबागमध्ये १९ बंगले असून त्यांनी १९ घरांचा टॅक्स भरला आहे. तर मनिषा रविंद्र वायकर या देखील टॅक्स भरला आहे. जर बंगले रश्मी ठाकरेंच्या नावे नाहीत तर मग तुम्ही टॅक्स कशाला भरता ?, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांच्यावर काल (१५ फेब्रुवारी) आरोप केले होते. यानंतर सोमय्यांनी आज (१६ फेब्रुवारी) दिल्लीतून घेऊन राऊतांच्या आरोपाचे खंडण केले आहे.

#SharadPawar #SanjayRaut #KiritSomaiya #UddhavThackeray #AadityaThackeray #MaharashtraPolitics #Shivsena #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP #Shivsena #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संजय राऊत पहिले तर वाझे शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते”- सोमय्या

News Desk

“मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं हेच या बजेटमध्ये दिसतंय”, Aditya Thackeray यांची टीका

News Desk

उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा! मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जातीये ?

News Desk