HW News Marathi
व्हिडीओ

“मोदींच्या गंभीर आरोपांमुळे मला खूप वाईट वाटलंय, पण…”; Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणामुळे देशभरातील राजकीय पक्षांकडून व नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मोदींच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर आणि भाजप पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. तर महाराष्ट्रातही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान मोदींनी देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं, असा गंभीर आरोप मोदींनी केला आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #NarendraModi #SharadPawar #COVID19

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sangli, NCP | दुष्काळाची दाहकता : जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरली…

Arati More

सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यूनंतर Jayant Patil यांची प्रतिक्रिया!

News Desk

“पहिली मुंबईची ट्रेन सुधारा मग Bullet Train करा”; Supriya Sule यांचा केंद्र सरकारला सल्ला

News Desk