नवी दिल्ली। अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी आजपासून (६ऑगस्ट) नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कारण न्यायालयाने स्थापन केलेल्या मध्यस्थ...
नवी दिल्ली | केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला ३७० कल रद्द करत विभाजन करण्याचा प्रस्ताव आज (५ ऑगस्ट) राज्यसभेत मांडला होता.या विधेयकाला राज्यसभेत १२५ विरुद्ध ६१...
नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५ ऑगस्ट) कलम ३७० हटवणल्यानंतर राज्यसभेत मांडले. त्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५...
नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५ ऑगस्ट) देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविले असून राज्याची पुनर्रचना करण्यात...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २.० सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५ ऑगस्ट) जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५ ऑगस्ट) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० अंशत: रद्द करण्यात...
नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३५ अ आणि ३७० कलम वरून वातावरण चांगले तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत काश्मीर...
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कलम ३५ अ आणि ३७० वरून वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहमंत्री...
मुंबई। दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने मोदी सरकारने अमरनाथ यात्रा मध्येच थांबवली आहे. यात्रेसाठी पोहोचलेल्या हजारो हिंदू यात्रेकरूंनी परत फिरावे असे आदेश सरकारतर्फे देण्यात आले. आपल्याच देशाच्या...