मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय पंचायतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून हिंदीतून भाषण केले. त्यानंतर देशभर त्यांनी साधलेल्या या हिंदी भाषेतील संवादाची चर्चा...
मुंबईमध्ये 2611 ला झालेल्या हल्यातील आतंगवादी हे समुद्री मार्गानेच मुंबईत आले होते. त्यानंतर मुंबईच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर्षी या...
महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जातोय. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल...
राज्य सरकार आपल्या मंत्र्यांच्या विरोधात कोणतीही कडक कारवाई करीत त्यांना सतत पाठीशी घालतात अशी टीका संजय निरुपम यांनी पत्रकार परीषदेत केली आहे. तर राज ठाकरे...
आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार आरे कॉलनी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.. या आगीविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.. परंतु ही आग सायंकाळी...
तेलंगणा मध्ये येत्या ७ डिसेंबरला निवडणुका आहे. निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून निवडणूक प्रचारादरम्यान विविध पक्षांचे नेते एकमेकांवर वार पलटवार करतांना दिसून येत आहे....
हिंदुस्थानात मुस्लिमांची लोकसंख्या बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढते आहे त्यावर सक्तीचे कुटुंब नियोजन करने हाच उपाय असल्याचं आजच्या सामना मधुन सांगण्यात आलं आहे. मुसलमानांच्या वाढणार्या लोकसंख्येस...
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 30 नोव्हेंबरला मराठा आरक्षणाच्या विधेयकवर स्वाक्षरी केली. त्यानंतर आजपासून म्हणजे १ डिसेंबर २०१८ पासून मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू झाला...
जाती-धर्मावर नाही तर आर्थिक निकषांवरच ‘सवलती’ द्या असं शिवसेनाप्रमुख नेहमीच सांगत आलेत. ते आजही लागू पडतं. मात्र मराठा समाजाचे आरक्षण ही काळाची गरज होती. मराठा...
शेतकऱ्यांनी आज दिल्लीत संसदेवर धडक मोर्चा काढला, या मोर्च्यादरम्यान शेतकऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला उद्देशून एक भावनिक साद घातली आहे, त्यांनी एक पत्र लिहीलंय काय आहे या...