HW News Marathi
क्राइम

पोलिस अधिका-्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या , मृतदेहाचे तुकडे करून बेळगावच्या अरण्यात फेकले

मुंबई अंबरनाथ येथे एका तरूणीवर सामुहिक बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणी एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिच्या बालमित्रानेच तिला पार्टीसाठी बोलावून तिच्यावर सामुहिक बलात्कर केले. त्यानंतर तिचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरून बेळगावच्या अरण्यात फेकले.निकलेश पाटील (24) व अक्षय वालोदे (25) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

तरूणी नागपूरच्या एका पोलिस अधिका-याची मुलगी आहे. काही दिवसापूर्वीच मुंबईला कॉलसेंटमध्ये नोकरीसाठी आली होती. अंबरनाथ येथे राहत होती. अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव परिसरात तिच्या बालमित्रांनी पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले दोघांनी तिच्यावर अाळीपाळीने सामुहिक अत्याचार करून ती या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करेल या भीतीने तिला जीवेठार मारून तिचे प्रेत बॅगेत भरून कारमध्ये घालून बेळगावच्या हद्दीत फेकून दिले.या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना रत्नागिरीतून दोघांना अटक केली असून दोघांनी गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल करून पुढाल तापस करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मजबुरी का नाम कोण?

News Desk

तक्रार मागे घे , नाहीतर टांगून मारेल

News Desk

मुंबई एपीएमसीत नाल्यामध्ये निळ्या प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेहाचे तुकडे…

News Desk
क्राइम

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

हिंगोली – सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अमोल नामदेव पतंगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे.

कळमनुरीतालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील भरतीपूर्व सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो सैन्यात भरती झाला होता. सोमवारी (4 सप्टेंबर) त्याने औरंगाबाद येथे कागदपत्रं जमा केले व रात्री उशीरा घरी परतला. यानंतर दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं चुलतभावासोबत चहा घेतला. त्यानंतर घरात एकटाच टीव्ही पहात बसला.

आणि मग त्यानं घरात गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.घरातल्यांची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अमोलला बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related posts

आमदारांच्या राखीव डब्ब्यात चोरी, २ आमदारांची महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे चोरीला

News Desk

महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Gauri Tilekar

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna