HW News Marathi
क्राइम

कॅडबरीत अळ्या, जरा सावधान..

.मंबई: कॅडबरीमध्ये किडे सापडल्याने या कंपनीला ५० हजार रुपयांचा दंड ग्राहक मंचाने ठोठावला आहे. तसेच ग्राहकाला पाच रुपयांची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. गुंटूरमधील ब्रॉडीपेटमध्ये राहणा-या अनुपमा यांनी १७ जुलै २०१६ रोजी दोन कॅडबरी डेअरी मिल्क (रोस्ट आलमंड) खरेदी केल्या होत्या. अनुपमा यांच्या कुटुंबीयांना डेअरी मिल्ककडू लागल्या.

त्यानंतर डेअरी मिल्क नीट पाहिल्यावर अनुपमा यांना त्यामध्ये किडे आढळून आले. यानंतर त्यांनी माँडलेज कंपनीला मेल करुन तक्रार दाखल केली. या मेलमधून त्यांनी किडे असलेल्या कॅडबरीचे फोटोदेखील कंपनीला पाठवले. यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी त्वरित अनुपमा यांच्याशी संपर्क साधला आणि हा विषय वाढवू नका, अशी विनंती केली. यानंतर कंपनीचा प्रतिनिधी अनुपमा यांच्याकडील कॅडबरीचे सॅम्पल घेऊन गेला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आमदार हर्षवर्धन जाधव यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंड

News Desk

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती बिघडल्यामुळे जे. जे. रुग्णालयात दाखल

Aprna

वीस लाख रुपये किमतीची कातडी जप्त

News Desk
मुंबई

व्हिसीला बडतर्फ केले मग व्हिटीला कधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

News Desk

मुंबई – मुंबई विद्यापिठात निकालांचा झालेला गोंधळाला विद्यापिठाते व्हाईस चांसलर म्हणजे व्हिसी डॉ. संजय देशमुख यांना जबाबदार धरत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. मात्र सर्व जबाबदारी व्हिसींवर टाकून त्यांना बडतर्फ करणे ही पळवाट आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. व्हिंसींना जर बडतर्फ केले जात असेल तर शिक्षण खाते सांभाळणारे शिक्षण मंत्री व्हिटी म्हणजेच विनोद तावडेंनाही बडतर्फ केले पाहीजे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. मलिक यांनी यावेळी तावडे यांची संभावना व्हि. टी. अशी केली. तावडे हे अकार्यक्षम मंत्री असल्याचा घणाघातही त्यांनी केला. बोगेस डिग्री घेणारा शिक्षण मंत्री बोगस काम करत आहे असा टोलाही त्यांनी तावडेंना लगावला.

मुंबई विद्यापिठाचे संपूर्ण जगात एक वेगळे स्थान आहे. पण या निकाल प्रकरणा वरून संपूर्ण जगात या विद्यापिठाची नाचक्की झाली आहे. त्याला देशमुख आणि तावडे हे दोघेही जबाबदार आहेत. देशमुख यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने वारंवार केली होती. मात्र त्यांना अभय दिला जात होता. आता त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तशीच कारवाई आता मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांवर करावी असेही ते म्हणाले.

Related posts

श्रावणी सोमवारी मुंबईतील या मंदिरांमध्ये होते भाविकांची गर्दी…

News Desk

आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची आकडेवारी

swarit

वसईच्या चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले

News Desk