HW News Marathi
शिक्षण

१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाचा अजब आदेश

मुंबई | ‘कोणत्याही कारणाने परीक्षा केंद्रास जाण्यास उशीर झाला, तर पेपर देता येणार नाही’ असा अजब आदेश शिक्षण मंत्रालयाच्या वतीने काढण्यात आला आहे. १०वी आणि १२वी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

विद्यार्थ्यांनी साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात जाणे अपेक्षित आहे. जर यातही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ११ वाजेपर्यंत वर्गात जाऊ शकतात. पण, त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांना यायला उशीर झाला तर पेपर देता येणार नाही. शिक्षण मंत्रालयाच्या या अजब निर्णयामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेच्या वेळीस चांगलीच धावपळ होणार आहे.

त्यामुळे लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळे आधीच परीक्षेसाठी निघावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ११ नंतर प्रवेश दिला जाणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्माक आदेश    

News Desk

शाळांना इंटरनेट आणि वायफायने जोडणार,शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

News Desk

सम्यक विद्यार्थी संघटनेची मुंबई विद्यापीठात निदर्शने

News Desk