HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Jayant Patil Exclusive | दुष्काळ हाताळण्यास फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी !

 

सध्या महाराष्ट्र प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसतोय. विदर्भ, खानदेश, मराठवाडा अशा अनेक ठीकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. मराठावाड्यातील चारा छावण्यांची परिस्थितीसुद्धा अतिशय भीषण अशी आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा कडून महाराष्ट्रात दुष्काळी दौरा आयोजित करण्यात आलाय. ज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पावार स्वत: यांनी फिरुन लोकांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाचा आढावा तंत्रज्ञानाचा वापर करुन घेतलाय. मात्र मुख्यमंत्र्याच्या या कामावर राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून जोरदार टिका करण्यात आलीय. #NCP #JayantPatil #SharadPawar #Sangli #DevendraFadnavis #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetti Exclusive | “”सदा खोत हे मी भाजलेलं कच्च मडकं””…..राजू शेट्टी Exclusive

Arati More

तुम्हांला कोरोना झालाय हे कसं ओळखाल ? कोरोनाच्या टेस्ट कोणत्या आहेत ? जाणून घ्या ..

Arati More

ईडीसाठी फडणवीसांच्या प्रशस्तीपत्रकाची गरज नाही! मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची मुलाखत

News Desk