HW News Marathi
महाराष्ट्र

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 31जुलै 2017 पर्यंत होती, परंतु बरेच शेतकऱ्यांचे बरेच अर्ज जमा करायचे राहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्ट पर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारले जातील.

मुदतवाढ देतांना सीएससी ( जनसुविधा केंद्र ) येथे अर्ज स्विकारले जाणार नाही. बँकेतच अर्ज सिकारले जातील.

बँकांना मुदतवाढीबाबत इ मेल द्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय व क्षेत्रीयस्तरावर जिल्हाधिकाऱ्या मार्फत सूचित करण्यात येत आहे.

असे राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले आहे.शेतकरी बांधवानी काळजी करु नये, असे आवाहन फुंडकर यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर!

News Desk

विजय वडेट्टीवारांच्या साधूंबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, पक्षाचा लवकरच सफाया होईल असा भाजपचा इशारा

News Desk

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी भाजपला करावीशी वाटली नाही? 

News Desk