HW News Marathi
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत कोणत्याही वर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतील

( उत्तम बाबळे )

नांदेड:- शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत अर्ज करण्यासाठी इयत्ता अकरावी व प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला विद्यार्थीच पात्र, ही अट रद्य करण्यात आली आहे. आता कोणत्याही वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थ्यांना या योजनेत अर्ज करता येणार आहे, असे पुणे समाज कल्याण आयुक्त यांनी कळविले आहे.

या योजनेतील इतर नियम व अटी पुर्वीप्रमाणेच लागू राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज 4,057 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk

दिवाळीनंतरच्या धमक्यासाठी “है तैयार हम”, फडणवीसांच्या इशाऱ्यावर नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

News Desk

मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला नवी ऑफर

News Desk