HW News Marathi
महाराष्ट्र

राजीनाम्या पेक्षा आत्मपरिक्षण करा-ना.धनंजय मुंडे

पी.रामदास

मबंई या पराभवामुळे आपण राजीनामा देत असल्याच्या भाजपा मंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ना.मुंडे म्हणाले की, पराभवामुळे कोणी राजीनामा द्यावा कि न द्यावा हा ज्याचा, त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. राजीनामा देण्यापेक्षा सत्ता असतांनाही जनतेने का नाकारले याचे आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला देतानाच आपण जनतेच्या मनात स्वतःसाठी पद निर्माण करत नाही तर जनतेच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण केल्यामुळेच जनतेने आपल्याला स्विकारल्याचे साांगितले. यापुढे तरी निवडणुका सहानुभुतीच्या नव्हे तर विकासाच्या राजकारणावर लढवण्याची हिंमत भाजपा नेतृत्वाने दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

News Desk

१२ कोटी लस उपलब्ध झाले तर एकरकमी विकत घ्यायची राज्य सरकारची तयारी !

News Desk

“….तर मास्क काढून बोलतोय”, मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात काढला मास्क!

News Desk
महाराष्ट्र

१२वी पेपर तपासणीत असहकाराचा इशारा

News Desk

मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित आश्वासित आणि मान्य झालेल्या मागण्यांवर १० दिवसात अंमलबजावणी झाली नाही, तर ३ मार्च २०१७पासून १२वीच्या पेपर तपासणीत असहकार करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात म.रा.क.महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख म्हणाले की, शिक्षणमंत्र्यांनी वेळोवेळी आश्वासने देऊन अंमलबजावणी झाली नाही म्हणून संघटनेने २९ नोव्हेंबर आणि २२डिसेंबर २०१६ रोजी आझाद मैदानावर इशारा आंदोलने केली होती. तसेच १२ जानेवारी २०१७रोजी ‘जेल भरो’ आंदोलनही केले होते. तेव्हा शिक्षणमंत्र्यांनी १५ दिवसात अंमलबजावणीचे आश्वासन दिले आणि तेही हवेतच विरले.

अधिकारी जर शिक्षणमंत्र्यांचे ऐकत नसतील, तर अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कडक

कारवाई झाली पाहिजे आणि शिक्षकांवरील अन्याय त्वरित दूर व्हायला हवा. अन्यथा असहकार आंदोलन करावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारचीच असेल.

Related posts

नव्या पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर

News Desk

‘रविवारी सत्य उलघडणार! करुणा मुंडे माध्यमांशी साधणार थेट संवाद

News Desk

बाबरी मशिदचा निर्णय देशहिताचा नाही – प्रकाश आंबेडकर

News Desk