HW News Marathi
महाराष्ट्र

मराठवाड्यातील ७६ पैकी ४७ तालुक्यांना आर्थिक सवलती जाहीर

मुंबई|दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाला अनेक वाद निर्माण झाली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेरीस राज्यातील १८० तालुक्यना दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. ही घोषना केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या घोषनेच्या सवलीमुळे शेतकऱ्यांच नाही तर सर्व सामान्य लोकांना देखील आर्थिक मदत होईल. या दुष्काळ तालुक्यत मराठवाडयातील ४७ तालुक्यांचा समावेश आहे. मराठवाड्याच्या अनेक भागात दुष्काळ असल्याने तेथील ७६ पैकी ४७ भागात आर्थिक सवलती जाहीर करण्यात आले आहे.तर ‘जायकवाडी’त तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्रीनी दिले.

सरासरीएवढा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र ७७ टक्केच पाऊस झाला. पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके हातची गेलीच, रब्बीही हाती लागणार नाही. मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्हयातील परिस्थिती वाईट आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

म्हणून परत एकदा पाहिजे फडणवीस सरकार!- नितेश राणे

News Desk

“यमक जुळवणारी भाषा यशाचं गमक असू शकत नाही”, फडणवीसांनी सरकारला सुनावले

News Desk

मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश, सामनातून भाजपवर टीका

News Desk