HW News Marathi
महाराष्ट्र

हे तर गलिच्छ राजकारण, सुशांत सिंह राजपूत आत्म्हत्येप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी सोडले मौन

मुंबई | कोरोना संकटाने देशात राज्यात आणि मुंबईत हाहाकार माजवला आहे. अशात अभिनेता सुशांत सिंह राजपूत राजपूत याच्या आत्महत्येवरून राजकारण सुरू झाला आहे. आता त्यावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कडक शब्दात याचा निषेध केला आहे.

सुशांत याच्या आत्महत्येनंतर माझ्या आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारची वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. पोलिस याचा तपास घेत आहे. अशाप्रकारे चिखल फेकून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात राहू नये, असे पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून ठाकरे सरकारला जबाबदार ठरवणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी निवडणुकांबाबत चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान, युतीबद्दल म्हणाले…!

News Desk

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही | सर्वोच्च न्यायालय

News Desk

Dongri Building Collapsed : सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत

News Desk