HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींचे ‘ते’ चॅट गंभीर, राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – गृहमंत्री

मुंबई | रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी पुन्हा एकदा अडचीत सापले आहेत. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याचा तपास पोलिस करत आहेत. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. टीआरपी घोटाळ्याचा‌ तपास चांगल्या पद्धतीनं सुरु आहे. त्यात काही टीआरपी वाढल्याचा प्रकार घडल्याचं उघड‌ झालं आहे. ही चौकशी वरिष्ठ अधिकारी करत आहेत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे पुलवामा, बालाकोट हल्ला झाल्यानंतर अर्णब गोस्वामींचे ते ‌चॅट वायरल झाले. हे चॅट गंभीर आहेत. राष्ट्राच्या सुरेक्षचा हा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. २६ फ्रेबुवारीला हा हल्ला झाला होता.तर २३ तारखेला त्याला माहिती कशी मिळाली. हा राष्ट्रीय सुरक्षितेचा प्रश्न आहे. केंद्र सरकारनं याची दखल घ्यायला हवी. डीटूएच दूरदर्शनचा वापर रिपब्लिक चॅनेलने फुकट केला. केंद्र सरकार आणि अर्णव गोस्वामींचे‌ कसे संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. असे म्हणत काही महत्वाचे प्रश्नही अनिल देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

टीआरपी घोटाळ्याचा‌ तपास चांगल्या पद्धतीनं सुरु आहे. त्यात काही टीआरपी वाढल्याचा प्रकार घडल्याचं उघड‌ झालं आहे. ही चौकशी वरिष्ठ अधिकारी करत आहेत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे पुलवामा, बालाकोट हल्ला झाल्यानंतर अर्णब गोस्वामींचे ते ‌चॅट वायरल झाले. हे चॅट गंभीर आहेत. राष्ट्राच्या सुरेक्षचा हा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. २६ फ्रेबुवारीला हा हल्ला झाला होता.तर २३ तारखेला त्याला माहिती कशी मिळाली. हा राष्ट्रीय सुरक्षितेचा प्रश्न आहे. केंद्र सरकारनं याची दखल घ्यायला हवी. डीटूएच दूरदर्शनचा वापर रिपब्लिक चॅनेलने फुकट केला. केंद्र सरकार आणि अर्णव गोस्वामींचे‌ कसे संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. असे म्हणत काही महत्वाचे प्रश्नही अनिल देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आघाडी सरकार साहेबांच्या मार्गदर्शनानं आलंय, आपल्याला संपूर्ण मदत होईल’

News Desk

कोकण मुंबईपासून काही अंतरावर आहे, तरीही मदतीसाठी वाट पाहावी लागते – फडणवीस

News Desk

RBIच्या संचालक होण्याच्या आमदार, खासदारांच्या प्रतिबंधाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रीया

News Desk