HW News Marathi
महाराष्ट्र

जलयुक्त शिवार योजनेचा फक्त बोलबाला, गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मुंबई | विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेचा फक्त बोलबाला करण्यात आला. त्या योजनेवर जलयुक्त शिवारावर कँगने ताशेरे ओढले होते. त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

५ वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्रात राबवली होती. त्याला फार प्रसिद्धी देण्यात आली होती. या योजनेमुळे महाराष्ट्रातील पाणी टंचाई, पाण्याची पातळी उंचवण्यासाठी त्याचा फायदा होईल, असे सर्व जनतेला वाटलं होतं. पण या योजनेचा फक्त बोलबाला करण्यात आला, अशी टीका अनिल देशमुखांनी केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | टिकटाॅकपेक्षा भारत महत्वाचा, टिकटाॅकस्टार गुलिगत

News Desk

एकनाथ खडसेंचा जमीन खरेदीत गैरव्यवहार!

News Desk

धनगर समाजाचे प्रश्न, समस्या मार्गी लावणार! – मुख्यमंत्री

Aprna