HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील दोन महिलांना ‘राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली – यंदा महाराष्ट्रातील दोन महिलांना ‘राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून सिंधुताई सपकाळ आणि उर्मिला आपटे या हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या अमुल्य अशी कामगिरी करणाऱ्या महिलांना जागतिक महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अनाथ मुलांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ आणि भारतीय स्त्री शक्ती या स्वयंससेवी संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या आर्थिक, आरोग्य आणि शिक्षण उर्मिला आपटे या दोघींना राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार मिळणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा पाचवा दिवस

News Desk

“महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतोय” ,जयंत पाटील

News Desk

‘तुमचा सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर’, राष्ट्रवादीचा इशारा!

News Desk