HW News Marathi
महाराष्ट्र

भोंदूबाबाने 3 मुलींवर केला बलात्कार, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली: चित्रा वाघ यांची सरकारवर टीका

येवला | येवला तालुक्यातील नागडे येथील भोंदूबाबा व त्याच्या भावाचा आईसह तिच्या ३ मुलींवर बलात्कार व धर्म परिवर्तनसाठी बळजबरी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी येवल्यात घडली होती. या प्रकरणावरून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून अशाप्रकारे भोंदू बाबांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी टीका भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. या बलात्कार प्रकरणाबाबत चौकशी करता भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ येवला येथे पीडितेच्या घरी जाऊन भेट घेत शहर पोलीस स्थानकात या घटने संदर्भात तपास कुढपर्यत आल्याची माहिती घेतली.

दरम्यान, आशा भोंदूबाबाना आळा बसला पाहिजे. सर्वत्र असे भोंदूबाबा चेकाळे असून ज्या कोणी अशा भोंदूबाबापासून पीडित असेल तर त्यांनी पुढे यावे त्यांचे आणि त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आव्हान चित्रा वाघ यांनी केले आहे. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून अशाप्रकारे भोंदू बाबांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भोंदूबाबांना कायद्याचा धाक राहिला नसून महाराष्ट्र कुढे चालला आहे आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे – राम शिंदे

News Desk

२०२४ नंतर जे घडेल ना…! – राऊतांचा भाजपला मोठा इशारा

Aprna

“सचिन वाझे सरकारचा जावई आहे का?”, प्रविण दरेकरांचा सवाल

News Desk