HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला संबोधित करणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज (३१ मे) रात्री ८:३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहे. राज्य सरकारकडून आज ‘अनलॉकडाऊन १’ साठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. देशातील कंटेन्मेंटमध्ये केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून काल (३० मे) जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अनलॉकडाऊनसंदर्भात नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत महाराष्ट्रात अनलॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याला ३ जूनपासून सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्याला ५ जूनला सुरूवात होणार आहे. आणि तिसरा टप्पा ८ जूनला सुरू करण्यात येणार आहे.कंटेन्मेट झोनमधील कार्यालय वळगत इतर ठिकाणची कार्यलये सुरू होणार आहे. पार्किंगप्रमाणे सम-विषम पद्धतीन दुकाने सुरू करणार आहे. कॅरेज सुरू करण्याची सुरू करण्यास मुभा दिली आहे. रिक्षा आणि ट्रक्सी चारचाकीमध्ये चालक अधिक २ प्रवाशांची मुभा तर दुचाकीवर एका व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येने ७० हजारांचा टप्पा ओलांडला

News Desk

मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

News Desk

भारतीयांना कोरोनाची लस मोफत मिळणार ! पण कधी ?

News Desk